गौंडरे (ता करमाळा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने गौंडरे येथे आयोजित कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे व गावातील इतर शेतकरी बांधवाच्या उपस्थित पार पडले.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर , प्राचार्य आर. जी.नलवडॆ , कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे ,कार्यक्रम अघिकारी प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी राहुल हनपुडे, गणेश कदम, महादेव हनपुडे, संदिपान शिंदे, हनुमंत कोळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांनी सामुहिक शेती, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड व फायदे, शेळीपालन, माती परीक्षण, अशा विविध घटकांवर चर्चा केली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.