दिवसाच्या विजपुवरठ्यावरुन महावितरणे यु टर्न घेतला असुन पुन्हा रात्र पाळी सुरु केल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
करमाळा तालुक्यात रात्रीचे वेळी शेतीपिकांना पाणी देताना कल्याण फुंदे या तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर दिवसा विजपुवरठा कराव आशी मागणी सर्व स्तरावरुण करण्यात आली होती त्यानुसार तहसीलदार व महावितरणकडून पाठपुरवा करुन दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु चारच दिवसात महावितरणकडून पुन्हा रात्रपाळीस विजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
____________________________________ महावितरणतर्फे स्पष्टीकरण दिले जात आसले तरी रात्री पण पुर्ण दाबाने विज पुरवठा होत नाही ,बिबट्याचा बंदोबस्त होई पर्यंत दिवसा पुर्ण दाबाने विज उपलब्ध करुन द्यावी (धनंजय ढेरे-शेतकरी देवळाली) ___________________________________
अजुनही नरभक्षक बिबट्यास पकडण्यात आथवा मारण्यात वनविभागाला यश आलेले नाही बिबट्याचा धोका आसताना महावितरणकडून पुन्हा रात्रपाळीची विज दिली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे .बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंततरी शेतकऱ्याला दिवसा पुर्ण दाबाने विजपुवरठा करावा अन्यथा महावितरण च्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करु असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी दिला आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.