भारतीय राज्य घटने मध्ये अनुसूचित जमाती च्या आरक्षणात कलम ३४२ मध्ये स्पष्ट तरतूद केली असताना आज पर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी 'धनगड' या अस्तित्वहीन जमाती ला पुढे करून सत्तर वर्ष धनगर समाजावर अन्याय केला आहे परंतु आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मघार नाही आसा ईशारा धनगर आरक्षण कृती समिती सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिति चे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी दिला आहे.
आज शेकडो धनगर बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात धनगर आरक्षण आमलबंजावणीच्या मागणी साठी तहसिलदार समीर माने यांना निवेदन दिले या वेळी प्रा. बंडगर बोलत होते. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
या वेळी बहुसंख्य धनगर बांधव उपस्थित होते
या वेळी ंचायत समिती चे माजी सदस्य विलास पाटील, आदिनाथ चे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे ,विठ्ठल शिंदे, डाॅक्टर अशोक शेळके ,प्रकाश कोळेकर, बाळासाहेब टकले,रासप चे तालुका ध्यक्ष अंगद देवकते, सरपंच दादा कोकरे, संदीप मारकड,भिवाजी शेजाळ, सतीश मोटे ,विक्रांत शिंदे, हिरा चौगुले, अशोक घरबुडे, महादेव पोरे,चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर पाटील, मल्हारी मारकड, अंकुश शिंदे, अरूण शेळके, संतोष कोपनर, बबन शिंदे, धनंजय शिंदे, तानाजी भोंगे,सुरेश शिंदे, राहुल पाटोळे, रावसाहेब शिंदे, किरण बोरकर,राहुल गडदे,भैरवनाथ बंडगर आदी सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.